कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कोल्हापुरातील वंचित शेतकऱ्यांना लाभ द्या; आमदार प्रकाश आबिटकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
81

प्रतिनिधी : प्रियांका शिर्के-पाटील

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहनपर लाभ योजनेपासून वंचित राहिलेल्या शेकऱ्यांना लाभ द्या असी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी केली आहे.


राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना असणारी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेमधून कोल्हापूर जिल्ह्यातील पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे आणि योजनेप्रमाणे पात्र असणारे शेतकरी तांत्रिक कारणाने या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.

या योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्या अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर (Radhanagari Shivsena Prakash Abitkar) यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here