विकासाची मंद झाली गती ..खुंटून गेली माणसाची मती… आधुनिक जगात कधी बंद होणार या भानामती

0
77

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या पुरोगामीत्वाला काळीमा फासणारी घटना वाकरे ता. करवीर,जि. कोल्हापूर या ठिकाणी घडली. केव्हा.. कशासाठी.. का.. माहित नाही पण लिंबू, मिरच्या ,टाचण्या, बाहुली आणि बरंच काही एका ठिकाणी सामावून ठेवलेलं हे सारं काही दिसलं .

आणि आजही अंधश्रद्धेच्या गर्तेत समाज किती अडकलेला आहे याची जाणीव झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here