जिल्ह्यातील ग्रामसेवक, सरपंच, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

0
106

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी, सरपंच, संगणक परिचालक, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत, जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढला. यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आलं. या मागण्यांबाबत शासनाला प्रस्ताव सादर करण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी यावेळी दिली. दरम्यान अत्यावश्यक सेवा खंडित करू नये, असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here