केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा ! – आता राज्यात सर्व बसेस होणार इलेक्ट्रिक

0
99

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

राज्यातील वाहतुकीच्या सर्व बस येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रिक करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

तसेच रिक्षांना पूर्णपणे प्रदूषणमुक्त करणे, हायड्रोजन आणि इथेनॉल वापरास प्राधान्य देणे, कचऱ्यापासून वीजनिर्मितीऐवजी ग्रीन हायड्रोजन तयार केला जावा यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here