26/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना राज्यपाल रमेश बैस यांनी आदरांजली वाहिली..

0
56

प्रतिनिधी: प्रियंका शिर्के पाटील

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहून त्यांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here