शाहरुख-काजोलच्या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण, जाणून घ्या ‘कभी खुशी कभी गम’ विषयीच्या काही रंजक गोष्टी

0
76

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल, करीना कपूर खान, हृतिक रोशन, जया बच्चन, अमिताभ बच्चन, फरीदा जलाल, करण जोहर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.

इतके वर्ष उलटली तरीही या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 14 डिसेंबरला म्हणजेच आज 22वर्ष पूर्ण केली आहेत. नुकतेच करण जोहरने ‘कभी खुशी कभी गम’ला 22 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

‘कभी खुशी कभी गम’मध्ये शाहरुख खानपासून अमिताभ बच्चनपर्यंतच्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांची मने तर जिंकलीच, पण या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरल्या.

राहुलची गोंडस शैली असो, किंवा अंजलीची विनोदी बडबड किंवा करीना कपूरची ‘पू’ ही व्यक्तिरेखा आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. हा चित्रपट म्हणजे प्रेम, ड्रामा आणि इमोशन्सचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. या सिनेमाच्या काही रंजक गोष्टी आपण जाणून घेऊयात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here