अपयशी ठरलेल्या सरकारला हद्दपार करा – सत्यजित पाटील सरूडकर

0
109

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर: केंद्र सरकारला सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयश आले आहे या सरकार बाबत जनतेत नाराजी आहे.इडीचा धाक दाखवणारे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलणारे या सरकारला जनता हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून माझा विजय निश्चित आहे असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी प्रचार दौऱ्या दरम्यान व्यक्त केला.सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचार निमित्त शिरोळ तालुक्यातील विविध गावात प्रचार फेरी काढण्यात आली.यावेळी ते बोलत होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here